...तर केरळमध्ये 50 हजार लोकांचा बळी जाऊ शकतो 

...तर केरळमध्ये 50 हजार लोकांचा बळी जाऊ शकतो 

केरळमधली परिस्थिती गंभीर असून जर लष्करानं आणि हवाईदलानं मदत केली नाही तर तब्बल 50 हजार जणांचा बळी जाऊ शकतो त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करा असं भावनिक आवाहन केरळमधल्या एका मंत्र्यानं केलंय.

चेंगनूरमध्ये जर लष्कराची मदत घेण्यास अपयश आलं तर परिस्थिती भीषण होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला आहे.
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com