समाजातील सर्व घटकाला जोडण्याचे काम संघ करतो : मोहन भागवत

समाजातील सर्व घटकाला जोडण्याचे काम संघ करतो : मोहन भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. तत्पूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

मोहन भागवत यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

- संघ लोकशाही विचार मानणारी संघटना.

- स्वातंत्र्य आंदोलनात हेडगेवार क्रांतीकारक होते.

- सर्व घटकांना एकत्रित आणणे हे संघाचे ध्येय. 

- देशातील चांगल्या लोकांना संघ नेहमी निमंत्रित करतो.

- विविधता असणे समृद्धीची बाब

-  आपण सर्व एक आहोत, असे वाटले पाहिजे.

- मनातील सर्व भेदभाव दूर करून राहिल्यास त्या अभियानाचे घटक बनेल तेव्हा देशाचे भले होते.

- मुखर्जी यांच्यासारख्या सज्जन व्यक्तीकडून आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत. 

- समाजातील सर्व घटकाला जोडण्याचे काम संघ करतो.

- सर्वांना समजून जाण्याचे संघाचे काम

- समाज बदलत्या वातावरणानुसार चालतो.

- आदर्शाची कमी आपल्यामध्ये नाही.

- व्यवहाराबाबत आपण निकृष्ठ होतो. मात्र, आता ही स्थिती बदलत आहे.

-  दुसऱ्यांना त्रास देण्याचे शक्तीचा वापर केला जातो. 

- विद्येचा वापर समाजात ज्ञान वाढविण्यासाठी करावा.

- शक्तीला चारित्र्याचा आधार हवा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com