उंदरं आणि घुशींमुळे खडकवासला कालव्याला भगदाड पडल्याचा दावा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
गेली कित्येक वर्षं खडकवासला उजव्या कालव्यातून पाणी सतत वाहत असल्यानं या कालव्याची डागडुजी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला संधी मिळाली नाही.
त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हा कालवा दुरुस्त करण्यासाठी दोन - तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी पी बी शेलार यांनी दिलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.