राज्यामधील या 6 जिल्ह्यांवर दुष्काळाच संकट

महाराष्ट्रात जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसाने हजेरी लावली होती. सुरुवातीला झालेल्या, पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी प्रमाणात पेरणी केली होती.
राज्यामधील या 6 जिल्ह्यांवर दुष्काळाच संकट
राज्यामधील या 6 जिल्ह्यांवर दुष्काळाच संकटSaam Tv

औरंगाबाद : महाराष्ट्रात Maharashtra जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसाने हजेरी लावली होती. सुरुवातीला झालेल्या, पावसाच्या Rain आधारावर शेतकऱ्यांनी farmers काही ठिकाणी प्रमाणात पेरणी केली होती. राज्यामध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दांडी मारली आहे. मान्सूनने हि दांडी मारल्याने राज्यातील ६ जिल्हे Districts दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. Drought crisis in these 6 districts of state

महाराष्ट्रामधील औरंगाबाद Aurangabad, बीड Beed,नंदुरबार,नाशिक, अकोला Akola आणि धुळे Dhule जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता आजून वाढली आहे. हवामान खात्याने राज्यामधील काही भागात ७ आणि ८ जुलैला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर Solapur, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली Gadchiroli या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आले आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या आगमनाच्या वेळी आलेल्या पावसाच्या जोरावर २२ जूनपर्यंत २७ टक्के पेरण्या पार पडले होते. मात्र, परत पडणाऱ्या पावसात खंड पडला यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाने दांडी मारल्याने, शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीरचे Sowing संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली आहे. कापूस, मका ,तूर व सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्याचे समोर आले आहे. Drought crisis in these 6 districts of state

राज्यामधील या 6 जिल्ह्यांवर दुष्काळाच संकट
शेतकरी हवालदिल! आधी दुष्काळ, मग पूर आता अवकाळी पावसाने कोंडी

भारतीय हवामान विभागाने पुढील ५ दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस ७ आणि ८ जुलैला पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या २ दिवशी महाराष्ट्रामध्ये ढगांच्या गडगडाटासह राज्यामध्ये पाउसाची हजेरी लागणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. राज्यामधील नागरिकांनी हवामान खात्याच्या पुढील अपडेटस घेत राहावे, असे देखील सांगण्यात आले आहे.

नाशिक, धुळे, अकोला व नंदुरबार जिल्हया दुष्काळाच्या छायेत आहेत. यंदा २५ ते ५० टक्के कमी पाऊस झाल आहे. नंदुरबार मध्ये ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झाले आहे. नाशिक, धुळे, अकोला मध्ये २५ टक्के कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. निम्म्या महाराष्ट्रामध्ये पेरणीसाठी योग्य पाऊस नसल्याचे दावा अभ्यासकांनी केल आहे. Drought crisis in these 6 districts of state

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com