कोमल दामुद्रे
लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी सोळा शृंगार खूप महत्त्वाचा मानला जातो.
सोळा शृंगार प्रत्येक विवाहित स्त्री करते.
हे सोळा शृंगार केवळ शोभा नसून विवाहित स्त्रीचे स्त्री धन आहे.
कोणत्या गोष्टी लग्नानंतर स्त्रीसाठी महत्त्वाच्या असतात जाणून घेऊया
कुंकू
मांग टीका
टिकली
काजळ
गजरा
कानातले
नथ
मंगळसूत्र
अंगठी
चुडा किंवा बांगड्या
मेहंदी
लाल साडी
पैंजण