ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल' पण पुस्तके का वाचली पाहिजे ते जाणून घ्या
पुस्तक वाचल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
सामान्य ज्ञान वाढण्यास मदत होते.
वेगवेगळ्या व्यक्तीचे अनुभव मिळतात.
संभाषण कौशल्य वाढते.
शब्दसंग्रह वाढतो, इतरांना प्रभावित करण्याचे ज्ञान मिळते.
वाचनामुळे आपण समस्येकडे नाही तर, सोल्यूशनकडे लक्ष वेधतो.