ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू विवाह पद्धतीत मंगळसूत्राला फार महत्व आहे.
विवाहसोहळ्याला नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो.
नवीन नवरी म्हणजे लग्नात आणि लग्नानंतरच्या काही दिवस मुलीच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र असतं.
लग्नाच्या दिवशी नवरीच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र का घालतात असा प्रश्न पडतो.
मंगळसूत्राच्या दोन वाट्यांपैकी एकात हळद आणि दुसऱ्यात कुंकू भरून उलटं मंगळसूत्र घातलं जातं.
उलट्या मंगळसूत्रामुळे महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे. असं समजले जातं.
नववधूसाठी मंगळसूत्र महत्वाचे असते.