कोमल दामुद्रे
चहा म्हटलं की, जगभरातील असंख्य लोकांच पहिलं प्रेम.
चहाचा एक घोट प्यायल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते.
धावपळीत चहा प्यायल्यानंतर लगेच आंघोळीला जातात आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेले थंड पाणी पितात.
चहा गरम आणि पाणी थंड यामुळे शरीराला हानिकारक ठरु शकते. जाणून घेऊया त्याबद्दल
चहा प्यायल्यानंतर लगेच आंघोळ केली तर शरीराचा समतोल साधता येत नाही. ताप येण्याची शक्यता वाढते.
चहा प्यायल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने सर्दी आणि उष्णता वाढू शकतो.
चहा गरम आणि आंघोळीचे पाणी थंड, त्यामुळे दोन्ही एकत्र मिसळल्याने शरीराचे नुकसान होते.
चहा आणि पाणी एकत्र प्यायल्याने आपण आजारी पडू शकतो.