ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. यामुळे दोन जीवाचं आयुष्य बदलतं.
अशात प्रत्येकालाच जोडीदाराबाबत अनेक अपेक्षा असतात, मुलांना काय असतात अपेक्षा ते जाणून घ्या
कुटुंबाला, सर्वाना सांभाळून संसार करणारी मुलगी हवी असते.
मुठीत ठेवणारी मुलगी असू नये, प्रेमाने आपलसं करणारी मुलगी हवी असते.
आदर करणारी असावी
पती आणि पत्नी यांमधला संवाद हा दोघांमध्येच असावा तो नातेवाईक- मित्रपरिवारांमध्ये गेलेला नसावा
संसारातली प्रत्येक गोष्ट सांगणारी मुलगी मुलांना हवी असते, ज्यामुळे नात्यात गोडवा पसरतो.
इतरांशी तुलना न करता आपल्या संसारात समाधान असणारी मुलगी हवी असते.