ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरासाठी ऑक्सिजन जितकं गरजेचं आहे तितकचं पाणी देखील आहे.
पाण्याचा आपल्या थेट शरीरावर परिणाम होतो.
आपल्या दैनंदिनामध्ये आपण किती पाणी पितो यावरदेखील सारेकाही अवलंबून असते.
निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी पिणे हे आज आपण जाणून घेऊया
कमी पाणी पिल्यास पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो.
कमी पाणी पिल्याने बुध्दकौष्ठता आणि पचनक्रियेवर परिणाम होतो.
पाणी कमी पिल्याने बॉडी डिटॉक्सची क्षमता जास्त असते.
शरीरातील अशुध्दता न झाल्यास किडनी खराब होते.
शरीरात पाण्याच्या कमरतेमुळे किडनी स्टोन होतो.