साम टिव्ही ब्युरो
साधारत: आपण सर्व तेलकट अन्न, जंक फूड आणि गोड पदार्थांना विशेष प्राधान्य देतो.
करी किंवा मिरची-मसाल्यांशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे, असेही म्हटले जाते.
मात्र असे काही भारतीय पदार्थ आहेत ते तुमच्या चवीला पूरक आहेत.
ढोकळा
इडली
रसगुल्ला
डाल मखनी