ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक म्हणजे कर्ण-वेध संस्कार
या रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे.
लहानपणीच सोनाराकडून कान टोचून घेतात. यानुसार आधी कोणता कान टोचायचा हे ठरवले जाते.
मुलगी असेल तर प्रथम डावा कान टोचला जातो आणि जर मुलगा असेल तर उजवा कान प्रथम टोचला जातो.
सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो.