साम टिव्ही ब्युरो
कडाकाच्या थंडीत रताळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
शरीराला उबदार राहण्यासाठी थंडीत कंदमुळे ही खाल्ली जातात.
रताळा खाल्याने रोगप्रतिकार शक्ती बळकट होते.
पोटांत जळजळ होत असल्यास किंवा पोटाचे विकार जामवल्यास रताळ्याचे सेवन करावे.
आयुर्वेदानुसार शरीराला सूज आल्याने रताळी खावावीत.