कोमल दामुद्रे
कोणतेही नाते पूर्णपणे परिपूर्ण नसते. प्रत्येक नात्यात काही उणिवा असतात आणि काही खासियत.
दोन व्यक्तींच्या नात्यात समजूतदारपणा असेल तर नात्यात दुरावा येण्याची शक्यता कमी असते.
कोणत्याही नात्यात तणावाची परिस्थिती उद्भवते जेव्हा दोन व्यक्तींपैकी एक किंवा दोघेही एकमेकांवर नियंत्रण ठेवू लागतात.
नात्यात अनेक वेळा मुली स्वतःचे अस्तित्व विसरतात.
आजपासून तुमचे छंद, आवडी आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घ्या.
तुमच्या मित्रांकडेही दुर्लक्ष करू नका.
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर कितीही प्रेम करत असाल. आपल्या अस्तित्वाची नेहमी काळजी घ्या.
कोणत्याही परिस्थितीत जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना जास्तीत जास्त वेळ द्या.