ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा सांयकाळ होताच घरातील मोठी माणसे आपले काही कामे करण्यास नकार देतात
पण असं का होते हा प्रश्न तुम्हांला देखील आला असेल तर आजच माहित करून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येत असते.
यामुळेच सायंकाळ झाल्यावर काही कामे करण्यास अशुभ मानले जाते.
सायकांळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस झाडू मारणे व फरशी पुसणे अशुभ मानले जाते.
सुर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये
संध्याकाळ झाल्यानंतर लक्ष्मी येण्याच्या वेळेस दरवाजा लावू नये
सुर्यास्ताच्या वेळे झोपू नये झोपायचे असल्यास ३ ते ५ ही वेळ शुभ मानली जाते.
सायंकाळी दूध, दही, लोणचे आणि आबंट वस्तू कोणालाही देऊ नये.
सायंकाळी नखे कापू नये