ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विवाह हे दोन व्यक्तींमधील जन्म-जन्माचे नाते मानले जाते.
विवाह म्हणजे ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात.
मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटुंबेही त्यांच्या लग्नामुळे एकत्र येतात
यामुळे लग्न करण्याआधी आपले आईवडील बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतात
लहापणांपासून अंगा-खाद्यावर वाढलेली मुलगी लग्न झाल्यावर आनंदी असावी हीच अपेक्षा असते.
लग्न हे भविष्याशी निगडीत नाते आहे. त्यामुळे एकमेकांचे करिअर, नोकरी याबाबतची संपूर्ण माहीती घ्यावी.
शाकाहारी आहेत की मांसाहारी? कोणत्याही प्रकारचे व्यसन आहे की नाही याबाबतची विचारणा करावी.