कोमल दामुद्रे
या हंगामात फ्लू किंवा इतर संसर्ग झपाट्याने पसरतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात, लोक फळांचे सेवन खूप कमी करतात, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील प्रभावित होते.
रोज सफरचंद खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
पेरूमध्ये जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते.
संत्री हे जीवनसत्त्व क आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने चेहऱ्याचे नुकसान होणार नाही. संत्री शरीर आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते
मोसंबी ही जीवनसत्त्व क ने समृध्द असलेले आंबट फळ आहे. यात असणारे घटक शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.