रत्नागिरी : राज्य सरकारनं (maharashtra government) काढलेला नवा मच्छीमारी कायदा हा मच्छीमारांसाठी मारक आहे. या विरोधात रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील पर्सेसिन मच्छिमारांनी (fishermen) आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मिरकरवाडा पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सुमारे चार ते पाच हजार मच्छिमार सहभागी झाले होते. (ratnagiri latest marathi news)
आम्हांला आकारला जात असलेला दंड, केवळ चारच महीने मच्छीमारीला असलेली परवानगी शिवाय मच्छिमारी करण्यासाठी असलेले बंधन हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारनं पुन्हा एकदा विचारा करावा अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत (mumbai) मंत्रालयावर (mantralay) धडकू असा थेट इशारा मच्छिमारांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा (morcha) येताच हजाराे मच्छिमारांनी समुद्र आमच्या हक्काचा नाही काेणाच्या बापाचा...हमसे जाे टकराएगा मिट्टी मी मिल जाएगा अशा घाेषणांनी परिसर दणाणून साेडला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.