औरंगाबादकरांच्या कचराकोंडीचा प्रश्न कधी सुटणार ?

औरंगाबादकरांच्या कचराकोंडीचा प्रश्न कधी सुटणार ?

औरंगाबादकरांच्या कचराकोंडीचा प्रश्न कधी सुटणार, याचं कोडं उलगडण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेलं नाही. सलग 16 व्या दिवशी औरंगाबादकरांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने संतापाचा कडेलोट झालाय. त्यामुळेच नागरिकांच्या वाढत्या दबावापुढे झुकत, ग्रामस्थांच्या विरोधाकडे कानाडोळा करत पालिका प्रशासनाने जबरदस्तीने गोलवाडी परिसरात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या केल्या. मात्र त्यानंतर वाढत्या विरोधामुळे पालिकेने कचरा गाड्या कांचनवाडी परिसराकडे वळवल्या. मात्र तेथील ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आला आहे. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com