शिर्डी : शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावर किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी. तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा नवले यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील काही शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यावर आज नवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि दुधाला योग्य भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे
दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.