गरिबी कमी करण्यात भारताची उल्लेखनीय कामगिरी 

गरिबी कमी करण्यात भारताची उल्लेखनीय कामगिरी 

भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी बातमी.. बातमी आहे भारताच्या उंचावलेल्या प्रगतीच्या आलेखाची. देशातील गरीबी घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

२००६ ते २०१६ या काळात २७.१० कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढून भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारताने शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रांत प्रगतीचा आलेख उंचावलाय. गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताने भरारी घेतली आहे. 

भारतातील सर्वांत गरीब असलेल्या झारखंड या राज्याने गरिबीवर मात करण्यात देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेच एमपीआय २०१९च्या अहवालात जाहीर करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news Indians Poverty reduced UN report


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com