कोरोनाच्या भीतीनं तुम्ही मास्क वापरताय, पण लक्षात ठेवा, एकच मास्क वारंवार वापरणं धोक्याचं ठरू शकतं. खरेदी केलेला एकच मास्क सात ते आठ दिवस वापरत राहिल्यास संसर्गाचा धोका वाढत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.
ही आहेत कारणं -
मुळात सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचं आणि केवळ सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांनीच मास्क वापरायला हवा असंही तज्ज्ञांनी सुचवलंय. कोरोनाने आधीच सगळे टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे बचावासाठी प्रत्येकजण मास्क वापरतोय, मात्र एकच मास्क सतत वापरत राहिल्याने धोका अधिक वाढतो, त्यामुळे मास्क वेळोवेळी बदलणं गरजेचंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.