धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण 60% भरल्याने 6 दरवाजातून 5 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गुरुवारी करण्यात आला.
धरणातून पाणी सोडल्यामुळे आजूबाजूच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यरात्रीनंतर धरणाचे 4 दरवाजे बंद करण्यात आले असून 2 दरवाजे अद्यापही खुले आहेत.
यंदा पहिल्यांदाच मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.