मुंबई : मागील दीड ते दोन वर्ष झाले, शाळा सुरु नाही. पर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले की शाळेचा निर्णय हा दिवाळी नंतर करू, परत पहिली टर्म संपायची वेळ विदयार्थ्यांची आली आहे. दिवाळी पर्यंत घरीच बसणार आहेत. तर यावर शिक्षकांची भूमिका कोणती? यांच्यामध्ये एक गोष्ट आपण समजली पाहिजे की, कोव्हिडच्या महामारीच्या पार्श्ववभूमीवर जरी आपण१ वर्ष किंवा दीड वर्षाचा कालावधी तपासला पण आज विदयार्थी घरी राहून कंटाळले आहेत.
हे देखील पहा-
विदयार्थी असेल किंवा पालक असेल बहुतांश मत E- शिक्षण चालू झालं पाहिजे. अर्थात कर्मचाऱ्यांच्या, विदयार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या जीविताची सुरक्षेतेचा हा पहिला प्राधान्य क्रम देऊन योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला हळू हळू शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ११ वी संदर्भामध्ये १२ विचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला आहे. त्या वेळेची जर परिस्थिती जर बघितली तर ज्या वेळेला परीक्षा जाहीर केली होती. त्या वेळेला १० वी आणि १२ वी ची परीक्षा कशा घेणार? अर्ध्या तास बाबतीत सांगितलं होत.
सुरक्षित वातावरणात परीक्षा कशा घेणार याबाबत अभ्यास करून सर्व प्रकारच्या बैठका घेण्यात आले होते. त्याच्यानंतर २ लाट आली आणि रद्द करण्याच्या नंतर ते परीक्षेचे असायमेन्ट कसे करायचंया संदर्भात देखील बैठका घेण्यात आली होती. विविध संघटना, शिक्षकांची, प्राध्यापकांची चर्चा देखील त्यांनी केली होती. यामध्ये १० वी आणि १२ वी च्या परीक्षेची मार्क कसे द्याचे हे ठरवण्यात आले होते. त्या काळात परीक्षा घ्यावी अशी परीस्थिती नव्हती, आणि निर्णय घेत असताना इंटरनल असेसमेन्ट घ्याचा निर्णय झाला होता. या निकालाच्या विरोधामध्ये सर्वाना माहिती की, १० वी परीक्षा रद्द का केली होती. तर शेवट ९ वीच्या इंटर्नल असेसमेन्ट वरती १० गुण ठरवण्यात आले होते.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.