रश्मी पुराणिक
मुंबई: नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार की, जो व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये, म्हणून प्रयत्न करत होता. तो कोर्टात फेऱ्या मारत आहे. जामीन सर्वांचा अधिकार आहे. पण त्यापासून वंचित ठेवण चुकीचे असणार आहे. ते सांगतात मी भंगारवाला आहे. भंगारगिरीची किमया काय असते. हे लोकांना माहित नाही, वस्तू जे उपयोगी नसतात. त्या वस्तूची एक- एक तुकडे करतात, आणि शेवटी भट्टीमध्ये टाकतात. आणि पाणी- पाणी करण्याचा काम भंगारवाला करत असतो.
हे देखील पहा-
नवाब मलिक जितके या शहरामध्ये भंगार आहेत. त्या सर्वाची एक- एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे. आणि याचे पाणी- पाणी केल्याशिवाय भंगारवाला मलिक हा थांबणार नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. दिलेल्या माहितीनुसार की, पहिल्या पत्नीचा फोटो टाकला कारण त्यांची तशी इच्छा होती असे सांगण्यात आले होते. सध्याच्या पत्नी बद्दल मी काही बोललो नाही. ही लढाई धर्मा विरोधात नाही.
काल वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आणि मराठी असल्यामुळे मदत करा असे सांगत आहे. आणि मग नवाब मलिक जन्मापासून मुबईत आहे. त्याचं काय भाजपकडून या प्रकरणाचा षड्यंत्र रचलं जात आहे. फिल्म सिटी मुंबई मधून बाहेर जावे, योगींनी त्याकरिता लखनऊ मध्ये फिल्म सिटी बनवली आहे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.