एकूण 45 परिणाम
सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली...


मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील...


मुंबई: बेस्ट वर्कर्स युनियनकडून सात मागण्या केल्या असून औद्योगिक विवाद कायदा, १९४७ कलम २२(१) अन्वये प्रशासनास नोटीस दिली आहे....


ब्रिटीश एअरवेजकडून मुंबई-लंडनदरम्यान दररोज दोन उड्डाणे आहेत. याखेरीज आठवड्यातून तीन उड्डाणे स्वतंत्रपणे आहेत. अशाप्रकारे...


मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016...


मुंबई - राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी (ता....
मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांतील रिक्षाचालक उद्यापासून संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला,...


मुंबई - राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे...


"ना खाऊंगा ना खाने दुंगा", हे मोदींचं वक्तव्य तुम्हाला चांगलंच आठवत असेल, त्याच अनुषंगानं मोदी सरकारनं दुसऱ्या कार्यकाळातही पावलं...


फेसबुकने हिंसेची लाईव्ह स्ट्रिमींग आणि त्याची शेअरींग थांबविण्यासाठी 'वन स्ट्राईक पॉलिसी' बनवली आहे. कंपनीने न्यूझीलंडचे क्राइस्ट...


नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2016 पूर्वी केलेल्या कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे संरक्षण...


नवी दिल्ली : भाजपकडून लष्कराने पाकमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईक, एअर स्ट्राईकचा निवडणुकीत वापर होत असताना माजी पंतप्रधान डॉ....


वॉशिंग्टन : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले नाही. तसेच या हल्ल्यात फक्त काही झाडं...


नवी दिल्लीः मी, दहशतवादी संघटनांवर हल्ला करतोय तर विरोधक माझ्यावर हल्ला करत आहेत. सर्व विरोधक एकत्र येऊन मला लक्ष्य करत आहेत, असे...


भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हाती पडले ही बाब...


मुंबई : 'माझ्या मित्रांनो, तुमची काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही,...


नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्यावेळी अंधार होता....


नवी दिल्ली - काल (मंगळवार) भारतीय हवाईदलाने एअरस्ट्राईक करत 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर आज पाकने केलेल्या घुसखारीला...


लाहोर- भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा...
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1...