डोंबिवली : नवी मुंबई New Mumbai महापालिकेतून Muncipal Corporation वगळलेल्या १४ गावांमध्ये नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाणी Water टंचाईला Scarcity सामोरे जावे लागत आहेत. पाणी समस्येमुळे ग्रामस्थ चांगलेच संतापलेले होते.Water Supply Scheme For 14 Villages To Be started Soon
यासाठी मनसेचे MNS आमदार MLA राजू पाटील Raju Patil यांनी स्वतः या कामाची पाहणी करत पाठपुरावा सुरु केला होता. अखेर हे काम लवकरच पूर्णत्वास येत असून १४ गावातील पाणी समस्या आता सुटणार आहे.
मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू ) रतन पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अनेक वेळा एकत्रित बैठक घेऊन याविषयी काय उपाय करता येईल यावर चर्चा केली होती. Water Supply Scheme For 14 Villages To Be started Soon
तसेच लोकांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यावर भर दिला होता. आज प्रत्यक्ष कामांची पाहणी करत हे काम आता जवळजवळ पूर्णत्वास आल्याचे चित्र आहे. आमदार राजू पाटील यांनी स्वतः नागाव ,दहिसर, भंडारली आदी गावांमधील पाणी पुरवठा योजनेची माहिती घेत गावकऱ्यांसोबत चर्चा केली आहे.
त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर पहिल्यांदा नळाचे पाणी गावात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.