Ruchika Jadhav
मुली लग्नाच्या दिवशी फार आनंदी असतात, या दिवशी त्या सर्वात जास्त सजतात.
आई बाबांचा निरोप घेताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटतात.
आपला पती लग्नानंतर आपल्याला सुखी ठेवेल का? असा प्रश्न मुलीच्या मनात येतो.
आपल्यानंतर वृद्ध आई बाबांची काळजी कोण घेणार याचीही चिंता वाटते.
आपली सासू आपल्याशी भांडणार तर नाही ना? याचा विचार मुलगी करत असते.
आपला पती आपल्यावर कायम प्रेम करेल का? याचाही विचार मुलगी करत असते.
आपल्या कायम गृहिणी म्हणून घरात रहावे लागेल की नोकरी करण्याची संधी मिळेल याचा विचार मुलगी करत असते.
लग्नानंतर पती आपल्याला मारहाण तर नाही करणार ना? असा विचारही मुलींच्या मनात येत असतो.