ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते.त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असतो.
कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे.
श्रीविष्णूं कुंडलिनी जागृत होण्यासाठी विष्णूंनी कासवाला आपल्या मंदिरात प्रवेशद्वारात स्थान दिले आहे.
कासवाला त्याच्या सत्वगुणामुळे ईश्वरी वरदान प्राप्त झाले आहे.
यामुळे कासवाची मान खाली असते म्हणूनच कासवाचे लक्ष हे देवतेच्या चरणांकडे असते.
प्रथम कासवाला नमस्कार करून देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे.
कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावर देवतेचे दर्शन होते असे मानले जाते.