ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न ठरविताना अनेक लोक गुण जुळतात की नाही हे पाहूनच लग्नास होकार देतात.
जन्मपत्रिका म्हणजे कुंडली बघून लग्न करताना किमान १८ गुण जुळणे आवश्य समजले जाते.
सुखी आणि शांत वैवाहिक जीवनासाठी पत्रिकेतील गुण जुळणे महत्वाचे मानले जाते.
१८ आणि १८ पेक्षा जास्त गुण जुळल्यास लग्नांचा योग आहे अस देखील मानले जाते.
लग्न ठरविताना वधू वरास सुखी समृद्धी वाटचालीसाठी पत्रिकेतील गुण पाहिले जातात असे म्हटंले जाते.
कुडंली जुळून योग आल्यास वैवाहिक जीवन खूप विलासी, आनंददायी आणि सुखी असते.