कोमल दामुद्रे
भारतात पत्नीला पतीची अर्धांगीनी म्हटले जाते.
बहुतेक हिंदू विवाह समारंभांमध्ये, सिंदूर लावण्याचा समारंभ हा विवाहाचा सर्वात महत्वाचा आणि पवित्र समारंभ आहे.
हिंदू धर्मात लग्नानंतर महिलांनी सिंदूर लावून मांग भरणे हे सौभाग्य आणि विवाहित होण्याचे प्रतीक मानले जाते.
भारतीय घरांमध्ये, एखाद्या मुलीच्या कपाळावर सिंदूर असेल तर तिचे लग्न झाले असल्याचे प्रतीक मानले जाते.
काही प्राचीन लोककथांनुसार संपूर्ण मांग भरून डोक्याच्या पुढच्या भागापासून मागच्या बाजूला लांब रेषेत सिंदूर लावल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते.
भांगेत सिंदूर भरल्याने स्त्रिच्या शरीरातील रक्त परिसंचरण सुरळीत होते.
सिंदूर लावल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर मन शांत राहते.
सिंदूर लावल्याने रक्ताभिसरण वाढते.
सिंदूरमध्ये पारा धातू असतो, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.